Posts

आपलीच नजर....

 आपलीच नजर आपल्याशी खेळ खेळत असते, समोर असुनही समोर नसल्या सारखी वागत असते. मग प्रश्न पडतो हा नजरेचा खेळ आहे का, का भर्कटलेल्या मनाचा? नजरेला समोर दिसत आहे. पण मन मात्र शोध घेत आहे. कोण खर, कोण खोट ते मग दोघे भांडत आहे. या दोघांच्या भांडणात मात्र आपणच फसतो आहे. म्हणुन नजरेला दिसणाऱ्या  आणि मनाला वाटणाऱ्या गोष्टींना जास्त महत्व नका देऊ कारण या दोघात आपणच अडकत असतो !......

स्पंदन

 *स्पंदन..💗श्वास..❣️संवाद...💖*👆🏻👆🏻तीन शब्द..😏🤔😃..हे तीन भाव.. तीन भावना.खरंतर आधी *संवाद..* लिहायला हवा..पण मुद्दाम आधी जागा दिलीये.. *श्वासाला आणि त्याला कारण असणार्या  (मुक्या👉🏻असा भ्रम आहे..😏) स्पंदनांना..💓* *अ..अ..* गोंधळू नका.. 😁आणि विचारांना थोडस...स्थितप्रज्ञ ठेवा...मला माहीतय सोबत दिलेल्या छायाचित्राला अनुसरुन अजून मी बोललेच नाही...🙂पण संदर्भ नाही असे मुळीच नाही..नीट बघा...मुळात ते स्तंभही तीन आहेत आणि ... होय. *स्पंदन..💗श्वास..❣️संवाद..💖*3️⃣..* 😍🤗ईथेच गोंधळ होतोय ना..आपल्याच 1️⃣अंतरात 2️⃣हॄदयात 3️⃣ऊरात असणारे ☝🏻शब्द.. ✌🏻भावना.. आणि ..✋🏻आपली माणसं... म्हणजेच हे तीन स्तंभ👉🏻❗❕❗ ती दुरावत नाहीच मुळी.. दुरावतात आणि संपतात..ते विचार आणि मनातली  आपुलकी त्यांच्याप्रती.🤷🏻‍♀️आणि मग..संवाद गोठू लागतो..🥶 स्पंदनाना होऊ लागतो आभास श्वासांच्या *एकटेपणाचा..* कारण असते *संवादाचा अभाव..* 😑 आणि या एकटेपणाचा निभाव लागतो टोकाच्या पण..पायाच नसलेल्या.. अर्थशून्य निर्णयांनी.. (उदा.तात्पूरत्या समस्येवर कायमचा ऊपाय😑👉🏻आत्महत्या..) म्हणून...एवढं  सगळं लिह...

Life_Thought

 आयुष्यात फक्त परिस्थिती नावाची शाळा माणसाला योग्य शिक्षण देते... मुबलक सर्व मिळणं आणि प्रत्येक गोष्टीचा अभावअसणं ...  शुल्लक शुल्लक गोष्टींसाठी जेव्हा आयुष्यात संघर्ष करावा लागतो तेव्हा जिद्द जन्माला येते..  आणि फक्त परिस्थितीमुळेच स्वतःमध्ये दडलेल्या क्षमता कळत जातात... माणूस स्वावलंबी बनत जातो..आणि परावलंबी आणि आळस नावाचा शत्रू नष्ट होतो.. जिद्दीपुढे परिस्थिती पण हतबल होते..फक्त जिद्दीसोबत फक्त अतूट प्रयत्नांची जोड असावी लागते...ह्या सर्व गोष्टींचा मेळ घालणं ज्याला जमत तो यशस्वी होत जातो..... प्रयत्न करत रहा...कदाचित हा एक प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल...  

सौंदर्य

 *सौंदर्याची कमतरता चांगला* *स्वभाव नक्की पुर्ण करतो ;* *पण स्वभावाच्या कमतरतेला* *सौंदर्य कधीच पुर्ण करु शकत नाही,* *म्हणुन स्वभाव परिपुर्ण असावा सौंदर्य नव्हे.*

तुझ्यासोबत...

 येणारा प्रत्येक क्षण बेधुंद होऊन जगण्याची आस तुझ्यासोबत.. पावसाच्या सरी चे ओलाचिंब शहारे तुझ्यासोबत.. ओल्या मातीचा सुगंध दरवळतो तसा तुझ्या मादक गंधाने न्हाहून भरलेल्या भावना तुझ्यासोबत.. विसावलेले रस्ते पुढे सरकत सरकत तुझ्यासोबत.. आणि आयुष्याच्या संपुष्टात येणाऱ्या शेवटचा टप्पा ही तुझ्यासोबत..!!

*🙏विचारधन*🙏 *"ठेच-लागलीच पाहिजे माणूस कणखर होतो "*

*मित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!*  परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला गहाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा ! अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.!! अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!!* "ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय" या एकाच तत्वावर. "!!*...

तुझी अदा....

 सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली  गुलाबांनी ओठावरची गुलाबी चोरली  तुझ्या रुसण्या मध्ये सुद्धा एक  अदा आहे  ह्याच सर्व गोष्ठीवर मी फिदा आहे..